कटकमध्ये मिरचीचे भाव घसरल्याने मंडीत हिंसाचार उसळला

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

कर्कनाटक -र्नाटकातील हवेरी येथे सोमवारी मिरचीचे भाव घसरल्याने मंडईत हिंसाचार झाला. काही शेतकऱ्यांनी तीन गाड्या पेटवून दिल्याचा आरोप आहे आणि घटनास्थळी दाखल झालेले पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाची गाडी अडवली. एका दिवसात 20,000/क्विंटल वरून 8,000/क्विंटलपर्यंत भाव खाली आल्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले.

Share This Article
error: Content is protected !!