लोकांना, देशाला बदल हवा – मल्लिकार्जुन खरगे

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली -लोकांना, देशाला बदल हवा आहे ,यासाठीच आपल्या जाहीरनाम्यातील न्याय आणि हमींशी निगडित प्रत्येक मुद्दा अगदी गावपातळीवर घराघरांपर्यंत घेऊन जा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केले.

Share This Article
error: Content is protected !!